![]() |
माझा आवडता ऋतू मराठी निबंध |
पावसाळ्यात भरपूर पाणी मिळाल्याने या ऋतूत निसर्ग तृप्त असतो. त्यामुळे भोवतालची सृष्टी नयनरम्य असते. या दिवसात पहाटे सर्वत्र धुके पडते. अशा वातावरणात अनेकजण उबदार गरम कपडे घालून सकाळी भटकायला निघतात. याच ऋतूत पक्षी स्थलांतर करतात.
हिवाळ्यात नाताळ हा सण येतो. सांताक्लॉज वेगवेगळ्या भेटी देतो. शाळेलाही सुट्टी असते. याच ऋतूत मकरसंक्रांत येते. हा सण मला फार आवडतो. सर्व माणसे एकत्र येतात. तिळगूळ एकमेकांना वाटतात. संक्रांतीच्या निमित्ताने तिळाचे लाडू करतात. उष्णता निर्माण करणारे हे पदार्थ या ऋतूला आवश्यक असतात. हिवाळ्यात काम करायला उत्साह वाटतो. या ऋतूत शेतावर हुर्खापार्टी होते. गावोगावी जत्रा भरतात. असा हा आपुलकी वाढवणारा ऋतू मला फार आवडतो.
मित्रांनो या निबंधामध्ये तुमचे काही स्वतःचे विचार किंवा कल्पना असेल किंवा काही सुचवायचे असेल काही बदल हवा असेल किंवा काही चुकी असेल तर ते आम्हाला निदर्शनास आणून द्या. याकरता तुमची कॉमेंट महत्त्वाची आहे तुमचा अभिप्राय आम्हाला नवनवीन विषय लेखनास प्रोत्साहन देतो
18 Comments
मला निबंध आवडला
ReplyDeleteधन्यवाद तुमचे स्वागत आहे
DeleteThanks for halp in my stady
DeleteHimanshu
ReplyDelete????
Delete👌👌
ReplyDeleteHi
Deletethnks
ReplyDeleteWow what a amazing essay
ReplyDeleteमला हा निबंध खूप खूप आवडला
ReplyDeletethnks for comment
Deleteखुप छान
ReplyDeletenibandh jast pahije hota
ReplyDeletenibandh jast pahije hota
ReplyDeleteok we will update soon
Deleteमला हा निबंध खूप खूप खूप आवडला... आहे...
ReplyDeleteThis easy is very very Good... 😍😍💯💯
Tnks
ReplyDeleteBest निबंध
ReplyDelete